सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी
बळी तो कानपीळी मराठी बोधकथा | Marathi Bodh Katha | Moral Stories For Kids
मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.
मराठी बोधकथा : बळी तो कानपीळी
एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा खूप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्य कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या गोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले.
ठरल्यावेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. पहिल्यांदी सहानी पुढे होऊन कबुली दिली मी फार गरीब कोकरांना ठार मारलं एवढेच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं. त्यावर न्यायाधीश महाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले एखाद्या सामान्य प्राण्यांनी अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता.
पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात मूर्ख बकऱ्यांनी एकच धनगर खाना हा काही मोठा अपराध नाही. या निकालामुळे हिंस्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली यानंतर वाघ चित्ता स्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबुली दिल्या व कोल्ह्याने वरील प्रमाणेच निकाल दिला शेवटी एका गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले,एका शेतकऱ्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवा गवत मी खाल्लं आणि त्याबद्दल मला पश्चाताप काय पश्चाताप न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापा मुळे सध्या हा देवाचा खूप झालेला आहे यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे असा निकाल कोल्होबांनी देता सगळ्यांनी मिळून या बिचारा गाढवाला ठार मारले.
मराठी बोधकथा तात्पर्य : बळी तो कान पिळी
मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते
धन्यवाद